चातुर्मास : या ४ महिन्यात काय करावे आणि काय करू नये
चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. या दिवसांमध्ये गूळ, तेल, दह्यासोबत तांदूळ, मुळा, वांगे, कांदा खाण्यापासून दूर राहावे. हिंदू पंचांगानुसार १ जुलै 2020 पासून चातुर्मास सुरू होत . आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात. या काळात अनेक व्रत-उपासना केल्या जातात चातुर्मासात...
July 4, 2020